Category: Business
मोबाईलवर गेम आणि चॅटिंग करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने शिस्तभंगाची कारवाई होणार.
विधान सभेत धिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात मोबाईलवर गेम खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांना खाते गमावण्याची वेळ आली. आता कार्यालयात मोबाईलवर गेम खेळणाऱ्या आणि चॅटिंग करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर राज्य प्रशासनाने शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उचलला आहे.त्यामुळे मंत्रालयापासून विविध सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयीन उपस्थिती, वक्तशीरपणा व शिस्तपालनाविषयी सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभागाकडून अनेकदा वेळोवेळी…
तहसीलदार कार्यालय, पेठ येथे आढावा बैठक संपन्न.
नाशिक पेठ -: तहसीलदार कार्यालय, पेठ येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.यावेळी नरहरी झिरवाळ मंत्री, अन्न व औषध प्रशासन,विशेष सहाय्य,महाराष्ट्र राज्य. | आमदार पेठ-दिंडोरी. Minister FDA, … बैठकीत, उपस्थित होते.त्यांनी विवीध योजनां अंतर्गत मिळणारे मानधन वितरित न झाल्यामुळे दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीचा आढावा घेण्यात आला. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ व तालुक्यांतील रस्त्याची…
पोलिस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश.
जालना जिल्हा आंदोलकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कंबरेत ‘फिल्मी स्टाईल’ लाथ घालणे पोलिस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांना भोवण्याची शक्यता आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि जालना जिल्हा पोलिस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे.शिवाय कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
धुळे पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे एसीबी कडून अटक
धुळे तालुक्यातील चांदे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांनी भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या त्यांना कमी आढळून आली होती. याबाबत वरिष्ठांना शाळेचा प्रतिकूल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात तसेच शाळेला समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांनी स्वतः करिता आणि शिक्षण…
ईडीनं अनिल अंबानी यांनाच समन्स बजावले येत्या 5 तारखेला ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना केली आहे.
मुंबई:- ईडीने काही दिवसापूर्वी अनिल अंबानी यांच्या कंपन्यावर छापेमारी केली होती. यात अनेक महत्वाचे कागदपत्र, संगणक जप्त करण्यात आले आहे. बँक कर्ज प्रकरण आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी त्यांच्या रिलायन्स ग्रुपच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसते. 24 जुलै रोजी ईडीने (प्रवर्तन निदेशालय) अनिल अंबानी यांच्या…
मुजोर संस्थाचालकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
परभणीः- परभणीच्या उखळद गावातील पल्लवी जगन्नाथ हेंडगे या विद्यार्थिनीचा प्रवेश अवघ्या काही दिवसांपूर्वी पूर्णा तालुक्यातील हट्टा येथे असलेल्या हायटेक निवासी शाळेत तिचे वडील जगन्नाथ हेंडगे यांनी तिसरीत केला होता. मात्र तिथे काही दिवस राहिल्यानंतर मला इथे नको म्हणत गावातील शाळेतच टाका असा तगादा तीन वर्षीय मुलीने पालकांकडे लावला होता. त्यावरून तिचे वडील जगन्नाथ हेंडगे हे…
राज्यातील शाळांची गुणवत्ता व विकास आराखडा निश्चित करण्यासाठी शाळांची तपासणी केली जाणार.
मुंबई:- राज्यात तपासणीसाठी तब्बल साडेसात हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली १९०० पथके सज्ज ठेवण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.महाविद्यालयांना ज्याप्रमाणे मूल्यांकन करून नॅक श्रेणी दिली जाते, त्याचप्रमाणे आता शाळांचेही मूल्यांकन केले जात आहे. त्यासाठी राज्य शाळा मानक प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा (स्काॅफ) तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार…
नंदुरबार जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस म्हणून महिलेने भावजयीच्या नावावर २५ वर्षे नोकरी केल्याचे समोर आले.
मुंबई:- नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात एका अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून एका महिलेने तिच्या भावजयीच्या नावावर २५ वर्षे नोकरी केल्याची धक्कादायक बाब सोमवारी विधानसभेत समोर आली.या प्रकरणी तक्रार येऊनही कारवाई न केल्याने स्थानिक बालकल्याण प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षक यांना निलंबित केल्याची घोषणा महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी सोमवारी विधानसभेत केली.शिंदेसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी याबाबतची लक्षवेधी…
सर्वप्रकारच्या प्रतिज्ञा पत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ.
आता पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरऐवजी साध्या कागदावर अर्ज करून विविध प्रमाणपत्रे मिळणार आहेत. त्यामुळे विशेषतः विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.विद्यार्थी, सर्वसामान्यांना मोठा दिलासासाध्या कागदावरही अर्ज करता येणारपाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नाहीजातपडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यासह शासकीय कार्यालयांत दाखल कराव्या लागणार्या सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी जोडावे लागणारे…
मोहाचापाडा येथे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी जयंती निमित्त महानुभाव पंथाची आढावा बैठक.
नाशिक पेठ:- आज पेठ तालुक्यातील मोहाचापाडा श्रीकृष्ण मंदिर मोहाचापाड येथे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी जयंती निमित्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी तालुक्यातील महानुभाव पंथाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. पेठ तालुका समिती सलागार समिती अध्यक्ष हरीभाऊ सातपुते समिती सचिव अंबादास खंबाईत समिती सदस्य गांगोडे समिती सदस्य रामचंद्र वाघमारे, समिती सदस्य कामडी समिती सदस्य चंदर भांगरे…
