
Category: Business

ईडीनं अनिल अंबानी यांनाच समन्स बजावले येत्या 5 तारखेला ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना केली आहे.
मुंबई:- ईडीने काही दिवसापूर्वी अनिल अंबानी यांच्या कंपन्यावर छापेमारी केली होती. यात अनेक महत्वाचे कागदपत्र, संगणक जप्त करण्यात आले आहे. बँक कर्ज प्रकरण आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी त्यांच्या रिलायन्स ग्रुपच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसते. 24 जुलै रोजी ईडीने (प्रवर्तन निदेशालय) अनिल अंबानी यांच्या…

मुजोर संस्थाचालकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
परभणीः- परभणीच्या उखळद गावातील पल्लवी जगन्नाथ हेंडगे या विद्यार्थिनीचा प्रवेश अवघ्या काही दिवसांपूर्वी पूर्णा तालुक्यातील हट्टा येथे असलेल्या हायटेक निवासी शाळेत तिचे वडील जगन्नाथ हेंडगे यांनी तिसरीत केला होता. मात्र तिथे काही दिवस राहिल्यानंतर मला इथे नको म्हणत गावातील शाळेतच टाका असा तगादा तीन वर्षीय मुलीने पालकांकडे लावला होता. त्यावरून तिचे वडील जगन्नाथ हेंडगे हे…

राज्यातील शाळांची गुणवत्ता व विकास आराखडा निश्चित करण्यासाठी शाळांची तपासणी केली जाणार.
मुंबई:- राज्यात तपासणीसाठी तब्बल साडेसात हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली १९०० पथके सज्ज ठेवण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.महाविद्यालयांना ज्याप्रमाणे मूल्यांकन करून नॅक श्रेणी दिली जाते, त्याचप्रमाणे आता शाळांचेही मूल्यांकन केले जात आहे. त्यासाठी राज्य शाळा मानक प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा (स्काॅफ) तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार…

नंदुरबार जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस म्हणून महिलेने भावजयीच्या नावावर २५ वर्षे नोकरी केल्याचे समोर आले.
मुंबई:- नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात एका अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून एका महिलेने तिच्या भावजयीच्या नावावर २५ वर्षे नोकरी केल्याची धक्कादायक बाब सोमवारी विधानसभेत समोर आली.या प्रकरणी तक्रार येऊनही कारवाई न केल्याने स्थानिक बालकल्याण प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षक यांना निलंबित केल्याची घोषणा महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी सोमवारी विधानसभेत केली.शिंदेसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी याबाबतची लक्षवेधी…

सर्वप्रकारच्या प्रतिज्ञा पत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ.
आता पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरऐवजी साध्या कागदावर अर्ज करून विविध प्रमाणपत्रे मिळणार आहेत. त्यामुळे विशेषतः विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.विद्यार्थी, सर्वसामान्यांना मोठा दिलासासाध्या कागदावरही अर्ज करता येणारपाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नाहीजातपडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यासह शासकीय कार्यालयांत दाखल कराव्या लागणार्या सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी जोडावे लागणारे…

मोहाचापाडा येथे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी जयंती निमित्त महानुभाव पंथाची आढावा बैठक.
नाशिक पेठ:- आज पेठ तालुक्यातील मोहाचापाडा श्रीकृष्ण मंदिर मोहाचापाड येथे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी जयंती निमित्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी तालुक्यातील महानुभाव पंथाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. पेठ तालुका समिती सलागार समिती अध्यक्ष हरीभाऊ सातपुते समिती सचिव अंबादास खंबाईत समिती सदस्य गांगोडे समिती सदस्य रामचंद्र वाघमारे, समिती सदस्य कामडी समिती सदस्य चंदर भांगरे…

अमरावती सहायक पोलीस उपनिरीक्षक यांची हत्या.
अमरावती:अमरावतीतील सहायक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादर असं हत्या करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. कलाम यांच्या टू व्हिलरला आरोपीने आधी फोर व्हिलरने धडक दिली. त्यानंतर त्यांच्या पोटावर आणि छातीवर धारधार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. घटना घडल्यानंतर हल्लेखोर फाजील खान घटनास्थळावरुन पसार झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण पोलीस विभागसह अमरावती शहरात एकच खळबळ…

गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांना १० हजार रुपये लाच स्वीकारताना अटक
अहिल्यानगर :- पांचयात समिती राहुरी येथील गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी कडून अटक करण्यात आली, तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत.त्याच्यावर या आगोदर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली होती. निलंबन सुरू असतानाच तक्रारदार ग्रामसेवक सेवानिवृत्त झाले. त्यांच्यावरील दोषारोपपत्राचा अहवाल गट विकास अधिकारी यांनी पाठवायचा होता….

भडगाव तालुक्यातील रेशनचे धान्य काळ्या बाजारात.
भडगाव:- तालुक्यात अनेक रेशन दुकान आहेत शासनाने रेशन मालाचा काळाबाजार थांबावा म्हणून अनेक उपाययोजना केल्या आहेत. परंतु रेशनचा काळाबाजार थांबत नाही ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांना शासनाची योजना प्रामाणिकपणाने लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आटोकाट प्रयत्न करतांना दिसते. परंतु याच प्रयत्नांना कुठेतरी शासनाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांकडून गालबोट लावण्याचे काम मोठ्या प्रमाणात भडगाव शहरात सुरु आहे. म्हणून सदर काळाबाजार बंद होणार…

सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांना एसीबी (ACB)कडून अटक
पुणे पिंपरी चिंचवड :- भोसरी येथील सहाय्यक महावितरण एसीबी कडून अटक करण्यात आली.तक्रारदार हे शासकीय मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदार असून, त्यांचे काम महावितरणकडील लायझनिंग आणि वीज कनेक्शनच्या मंजुरीशी संबंधित आहे. त्यांनी ४ मार्च २०२५ रोजी एका ग्राहकासाठी घरगुती वीज जोडणीसाठी अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाची प्रक्रिया सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांच्या टेबलावर आली होती. या…