Category: Business
सहा वर्ष उलटल्यानंतरही रस्त्याची दुरवस्था ‘जैसे थे’असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
गडचिरोली गेल्या सहा वर्षांपासून विविध कारणांनी बांधकाम रखडल्यामुळे आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी पुन्हा एकदा चर्चेत आहे. जिल्ह्यात आठवडाभरापासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाचे ‘चिखल मार्गात’ रूपांतर झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिणेकडील शेवटच्या टोकाला जोडणारा व पुढे छत्तीसगड आणि तेलंगणाला जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग मागील सहा वर्षापासून खड्डेमय झाला आहे.प्रवासाकरिता…
छ.संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर एसीबीच्या जाळ्यात.
जमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये करण्यासाठी शासनास नजराणा पुन्हा भरावयाचा असल्याने त्यासाठी लागणारे चलन पुन्हा भरणा करून देण्यासाठी त्रिभुवन व विनोद खिरोळकर हे दोघे तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्याकडे लाच म्हणून १८ लाख रुपयांची मागणी करीत होते, अशी तक्रार २३ मे रोजी देण्यात आली. या तक्रारीची पडताळणी करताना दीपक त्रिभुवन याने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद…
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार किलो २० ग्रॅम गांजा हस्तगत.
सिन्नर :- नाशिक-पुणे महामार्गाने सिन्नरकडे येणाऱ्या एका गाडीमधून ८२ हजार रुपये किमतीचा चार किलो २० ग्रॅम गांजा पकडून पोलिसांनी कारसह दोघांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली.प्रथमेश पोपट राऊत (२५, रा. घुलेवाडी, संगमनेर) व शिवाजी गोरख सातपुते (२७, रा. साईनगर, नेहरू चौक, संगमनेर) अशी दोघा संशयितांची नावे आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे…
राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने पोलिस प्रशासनात मोठे फेरबदल करत अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, अमरावतीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल
पुणे: बनावट कागदपत्र तयार करून वाघोलीतील १० एकर जमिन बळकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुणे शहरातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चार जणांविरोधात चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेठ तालुक्यातील कुंभाळे येथे महानुभाव पंथाचे बालसंस्कार शिबिराचे आयोजन.
प्रतिनिधी:- पेठ तालुक्यातील कुंभाळे येथे महानुभाव पंथाचे बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यावेळी मुलांनी आपल्या जीवनात चांगले विचार आणि मूल्ये रुजतात, मुलांमध्ये शिस्त आणि जबाबदारीची भावना वाढते, मुलांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन आणि आत्मविश्वास वाढतो, मुलांमध्ये सामाजिक कौशल्ये विकसित होतात, मुलांमध्ये आत्म-जागरूकता वाढते.शिबिरात सहभागी होणे हे मुलांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुलांना बाल संस्कार शिबिरात सहभागी…
पुढील ३ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. नागरिकांना गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि सुरक्षितता पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने सतर्कता बाळगावी असे निर्देशही देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात मे महिन्याची सुरुवातिला पावसाची हजेरी
राज्यात मे महिन्याची सुरुवात होताच पावसाने हजेरी लावली आहे. पावसासाठी पोषक अशी वातावरणनिर्मिती झालेली आहे. तर सोमवारी (५ मे) रोजी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.
